Search This Blog

Saturday 15 May 2021

गत 24 तासात 1126 कोरोनामुक्त

गत 24 तासात 1126 कोरोनामुक्त,

1016 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू

Ø  आतापर्यंत 64,944 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 10,725

चंद्रपूरदि. 15 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1126 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहेतर 1016 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 76 हजार 901 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 64 हजार 944 झाली आहे. सध्या 10 हजार 725 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 31 हजार 287 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 51 हजार 388 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

 आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 41व 73 वर्षीय पुरुष62 वर्षीय महिला,  बालाजी वार्ड येथील 74 व 82 वर्षीय पुरुषभानापेठ वार्ड येथील 68 वर्षीय महिलाबाबुपेठ येथील 40 वर्षीय पुरुष71 वर्षीय पुरुषनगीनाबाग येथील 54 वर्षीय पुरुषशक्तीनगर येथील 57 वर्षीय पुरुषजलनगर येथील 75 वर्षीय महिलादाताळा येथील 38 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील उज्वल नगर येथील 54 वर्षीय महिला,  60 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील गौरक्षण वार्ड येथील 73 वर्षीय पुरुष. कोठारी येथील 68 वर्षीय पुरुषसिंदेवाही तालुक्यातील पळसगाव येथील 70 वर्षीय महिला. राजुरा तालुक्यातील मार्डा येथील 63 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु येथील 65 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील वडगाव येथील 52 वर्षीय पुरुष तर वणी-यवतमाळ येथील 60 वर्षीय महिलेचा  समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 1232 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1140 , तेलंगणा एकबुलडाणा एकगडचिरोली 35यवतमाळ 39भंडारा 11वर्धा एकगोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

 आज बाधीत आलेल्या 1016 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 250चंद्रपूर तालुका 82बल्लारपूर 66भद्रावती 45ब्रम्हपुरी 37नागभिड 34सिंदेवाही 39मूल 119सावली 53पोंभूर्णा 16गोंडपिपरी 28राजूरा 58चिमूर 11वरोरा 85कोरपना 73जिवती 11 व इतर ठिकाणच्या 09 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापरवारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावास्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावीव प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment