30 ऑगस्ट पर्यंत सुरक्षा रक्षकांनी माहिती सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 26 : महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर येथील सन 2015 मध्ये परिणामीत झालेल्या 101 सुरक्षा रक्षकांना पुर्ववत कामावर घेण्याबाबत 26 ते 30 ऑगस्ट या कालावधीत कार्यालयीन वेळेत मंडळ कार्यालयात उपस्थित होऊन चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे उपलब्ध असलेल्या प्रपत्रामध्ये माहिती सादर करण्याचे आवाहन सहायक कामगार आयुक्त तथा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष एम.पी. मडावी यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment